खुपीरे

Logo-png

ग्रामपंचायत खुपीरे

तालुका - करवीर , जिल्हा - कोल्हापूर

दोनवडे गावाची यशोगाथा

ग्रामपंचायत दोनवडे वेब पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘दोनवडे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते.

ग्रामपंचायत दोनवडे, पहिली कार्यकारिणी

दोनवडे

राजकीय

राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

आतापर्यंत कुंभीं कासारी साखर कारखाना, करवीर पंचायत समिती, रयत कृषी संघ, इरिगेशनचे फेडरेशन आदी तालुका पातळीवरील संस्था मध्ये गावाने आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे.

दोनवडे

सहकार

सहकारात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

फड पद्धती पासुन सुरू झालेला गावातील सहकारी संस्थांच्या विस्ताराचा आता वटवृक्ष झाला आहे. सध्या दोन दूध संस्था, दोन कृषी सेवा संस्था, दोन पाणीपुरवठा संस्था या माध्यमातून गावात सहकाराचा पाया मजबुत आहे.

दोनवडे

क्रिडाक्षेत्र

क्रिडाक्षेत्रात सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

कुस्तीमध्ये तालुका,जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर गावातील अनेक मल्लांनी नावलौकीक मिळवला आहे. नेमबाजी, हॉकी जलतरण आदी क्रीडा प्रकारातही गावातील खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे.

नाविन्यपूर्ण उपक्रम

सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्र राज्यात आपले नाव नावाजले जाते.

पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते.

गावाची भौगोलिक स्थिती

सन २०११ च्या जनगणनेनुसार

एकूण लोकसंख्या
एकूण कुटुंब संख्या
पुरुष संख्या
स्त्री संख्या
सरपंच
श्री.सर्जेराव आबासाहेब शिंदे
बी. ई. सिव्हिल

माननिय लोकनियुक्त

सरपंच

ग्रामपंचायत दोनवडे

कार्यकाल – सन २०२३ ते २०२८

आपला भारत देश आंतरराष्ट्रीय पातळीवर तरुणांची संख्या जास्त असलेला देश म्हणून ओळखला जातो, तशी वृद्ध मंडळीही आपला इतिहास सांगतांना म्हणतात, की या ‘दोनवडे’ गावात राहणारे वंशज हे मुंगीपैठण येथील देशमुख-पाटील घराण्यातील आहेत. पुरातन काळी त्यांच्या वंशजांनी मुंगीपैठण येथे त्यांच्याकडील हत्ती मारला व त्याच्याबरोबर वाद झाल्याने आणि त्यामुळे त्यांना गांव सोडावे लागला. हे सर्व लोक मजल दरमजल करीत त्यापैकी काही लोक भोगावती नदीकाठी स्थिरावले व त्यांनी आपली वस्ती उभारली. पुरातन कांही गावे, शहरे ही बुहदा नदीकाठीच वसली आहेत हा इतिहास आहे. हळुहळु त्यांची संख्या वाढत गेली. सुपीक जमीन व पाणी शेतीसाठी पुरक वातावरण त्यामुळे लोकसंख्या वाढत गेली. लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहू लागले. कालांतराने गावाला नाव प्राप्त झाले ‘दोनवडे’.

एकदा गाव वसले तर देव तेथे आलेच. पूर्वजांनी गावाबाहेर कौलारु रुपात मंदिर बांधले. दगडी पाषाणातील जोतिबाच्या मुर्तीची स्थापना केली. मंदिराचे बांधकाम पांडवकालीन शैली असलेले होते. हे मंदिर अत्यंत सुंदर होते. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला सवर्ण लोकांची बसण्याची व्यवस्था व डाव्या बाजूला इतर समाजातील जनतेची बसण्याची व्यवस्था बांधीव खोल्यात केली होती.

कार्यकारिणी

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील ‘दोनवडे’ हे गाव. पुरातन काळापासून ग्रामीण संस्कृती जपलेले गांव आहे. कोल्हापुर शहरापासून अगदी जवळ असूनसुद्धा एकोप्याने राहणारे, राजकीय, सहकार तसेच क्रिडाक्षेत्रात आपले नाव सतत उल्लेखनीय कामगिरीमुळे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यात देखील नावाजले जाते

श्री.संजय सदाशिव कदम

उपसरपंच

गायत्री विजय जाखलेकर

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.माणिक वसंत पाटील

सदस्य

सौ.वैशाली आनंदा कांबळे

सदस्य (प्रभाग क्रमांक 2)

सौ.आंबुबाई रघुनाथ फराकटे

सदस्य

सौ.धनश्री प्रविण गुरव

सदस्य

सौ.सविता सागर कळके

सदस्य

श्री.शिवाजी ईश्वरा पोवाळकर

सदस्य

श्री.दिगंबर बाळासाहेब पाटील

सदस्य

सौ.सविता तुकाराम पाटील

सदस्य